



कुठ शाळेला ?..................नाही हो वारीला!
सर्व तयारीनिशी, क्षण टिपण्यासाठी पालखी सोहळ्याचा

नव्या युगात प्रवेश करताना इतिहासाचे अवलोकन करणे जरूरी आहे,शिवाजी महाराजनी परकीय शत्रुपसून राज्याचे रक्षण व्हावे म्हणून नाविक दल उभारले. सागरी किनर्याच्या रक्षणाची जबबदारी मयणाथ भंडारी आणि वंताजी भाटकर या दोन भावावर सोपवली.पुढे संभाजी महाराजनी महाड,राजापूर,जाईतपुर,कल्याण येथे जहाज बांधणी चे कारखानेउभारले.सैनिकाना आधुनिक तंत्र समजण्यासाठी तेथ अरब्स्तान सेनापती जनगेखान याला बोलून पानकोत येथे प्रक्षिषण दिले. इंग्रज आणि जंजिराच्या सिधी या पासून राज्याचे रक्षण वाहवे म्हणून कुलाब्यचा किल्ला बांधला,सिमेंट किवा चुना यांचा वापर ना करता बांधलेला किल्ला नमूना आहे.
अशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे,शिवाजी महाराज्याच्या आरमाराची संकल्पना आज वापरात आणलीअसती तर 26/11 चा हल्ला होणे अशक्या होतेअशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे
म्हणून वाटते
गरज इतिहासची




कुठ शाळेला ?..................नाही हो वारीला!
सर्व तयारीनिशी, क्षण टिपण्यासाठी पालखी सोहळ्याचा

| प्रतिक्रिया: |

0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment